“आयुष्मान भारत योजनेंतर्गत उपचार देणे बंधनकारक – मा. पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्यासाठी ठोस पाऊल”

“आयुष्मान भारत योजनेअंतर्गत नोंदणीकृत सर्व रुग्णालयांनी लाभार्थ्यांना वेळेवर व दर्जेदार उपचार देणे बंधनकारक आहे,” असे निर्देश आयुष्मान भारत योजनेचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिले आहेत. हा आदेश वर्ष २०२५ मध्ये लागू करण्यात आला असून, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “सर्वांसाठी आरोग्य” या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.डॉ. शेटे यांनी सांगितले की, […]